Sunday, May 26, 2019

गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी

गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी
लेखक ...... शेषराव मोरे
राजहंस प्रकाशन
सावरकरांना न्यायालयाने निर्दोष जाहीर केले तरी गेल्या पंधरा वर्षांपासून परत त्यांच्यावर गांधीहत्येची चिखलफेक चालू आहे .
गांधीहत्येनंतर वीस वर्षांनी कपूर आयोग कशासाठी स्थापन केला होता ....?? या आयोगाने सावरकरांना दोषी धरणारे मत कसे दिले ...??आयोगासमोर वीस वर्षानंतर कोणता नवीन पुरावा आला होता ..???
सावरकरांचे गांधीजी...गोडसे ..नेहरू ..काँग्रेस...यांच्याशी कसे संबंध होते..??
मुंबई पोलिसांनी गांधीहत्येचा कसा तपास केला ...??
गांधीहत्येनंतर देशात काय परिणाम होतील याचा सावरकरांनी विचार केला नसेल का... ??
अखेरच्या काळात नथुराम गोडसे आणि सावरकरांचे कसे संबंध होते ...??
अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे देणारे हे पुस्तक

No comments:

Post a Comment