Sunday, January 27, 2019

रेझोनान्स....अजय पांडे

रेझोनान्स....अजय पांडे
अनुवाद.... उज्ज्वला गोखले
मेहता पब्लिकेशन
भारताविरुद्ध नवा कट रचला जात आहे .पण यावेळी विज्ञानाचा वापर करून नैसर्गिक आपत्ती निर्माण होणार आहे. अशी नैसर्गिक घटना ज्याने भारत परत कधी उभा राहू शकणार नाही.एक मोठ्या हुद्द्यावरील व्यक्ती मारताना टू पाक टू इतकेच सांगून प्राण सोडते. काय आहे हे टू पाक टू. इंटेलिजन्स ब्युरोचा सहाय्यक संचालक सिद्धार्थ राणा या गोष्टीचा शोध घेतोय. पण हे तितके सोपे ही नाही आहे . अल कायदा ,पाकिस्तान आणि भारतातील काही प्रमुख व्यक्तीही यात सामील आहेत .  क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी आणि अति प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करीत लिहिलेली कादंबरी आपल्याला शेवटच्या पानापर्यंत गुंतवून ठेवते .

No comments:

Post a Comment