अ गोल्डन एज ...तहमिमा अनम तेच दिन सोनेरी ...अनुवाद भारती पांडे
पूर्व पाकिस्तान म्हणजेच आताच्या बांगलादेशाच्या स्वातंत्र्य संग्रामची ही कहाणी .१९७१ साली रेहना आणि तिची दोन मुले ,जी स्वातंत्रसंग्रामात आघाडीवर आहेत त्यांच्याभोवती ही कहाणी फिरते .अश्या संग्रामात कुटुंबाला किती यातना भोगाव्या लागतात किती जणांना आहुती द्यावी लागते ,याचे प्रभावी चित्रण लेखिकेने केले आहे.
द कोस्टा फर्स्ट नोव्हेल अवॉर्ड आणि द गार्डीयन फर्स्ट बुक अवॉर्ड यांच्या यादीत स्थान मिळवलेली अव्वल दर्जाची कादंबरी .
भारतीय स्वातंत्रलढ्यातही अश्या कित्येक कहाण्या आहेत ज्या अजूनही बाहेर आल्या नाहीत .
Saturday, April 29, 2017
अ गोल्डन एज
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment